Wednesday, May 4, 2016

87 सालों से गुलामी के प्रतीक को ढो रहे हैं हमारे हवाई जहाज


भारत के हर हवाई जहाज पर लिखा होता है VT

क्या आपने कभी गौर किया है कि भारत में सभी हवाई जहाजों के विंग्स और बॉडी पर VT से शुरू होने वाला नाम प्रमुखता से लिखा होता है. असम में भारत के हर हवाई जहाज का नाम VT से ही शुरू होता है. लेकिन ये VT आखिर है क्या?

तरुण विजय ने संसद में बताया VT का मतलब
ज्यादातर लोगों की तरह हमारे सांसदों को भी या तो इसका मतलब पता ही नहीं था या फिर उन्होंने इस पर अभी तक गौर नहीं किया. लेकिन मंगलवार को जब बीजेपी सांसद तरुण विजय ने राज्यसभा में ये मामला उठाया और VT का मतलब सांसदों को बताया तो ज्यादातर सांसदों का सिर शर्म से झुक गया. दरअसल दो अक्षर का ये शब्द बताता है कि किस तरह हम 87 सालों से गुलामी के एक प्रतीक को ढो रहे हैं और दुनिया को बता भी रहे हैं. VT का मतलब है 'Viceroy Territory' यानी वायसरॉय का इलाका.

क्या होता है 5 अक्षरों के इस कोड का मतलब?
अंतरराष्ट्रीय नियमों के मुताबिक, हर हवाई जहाज के उपर ये प्रमुखता से लिखा होना चाहिए कि वो किस देश का है, यानी उसकी पहचान क्या है. ये रजिस्ट्रेशन कोड पांच अक्षरों का होता है. पहले दो अक्षर देश का कोड होता है और उसके बाद के अक्षर ये दिखाते हैं कि हवाई जहाज की मालिक कौन सी कंपनी है. देश को ये कोड इंटरनेशनल सिव‍िल एविएशन ऑर्गनाइजेशन (ICAO) देती है.

1929 में मिला था VT
भारत को ICOA से 'Viceroy Territory' (VT) कोड 1929 में तब मिला था, जब यहां अंग्रेजों का राज था. लेकिन हैरानी की बात है कि 87 साल बीत जाने के बाद भी भारत अपनी गुलामी की इस पहचान को बदलने में नाकाम रहा है. मंगलवार को जब ये मामला संसद में उठा तो सभी पार्टियों के सांसदों ने सरकार से एक स्वर में मांग की कि इस नाम से जल्दी से जल्दी छुटकारा पाया जाए. मामले को उठाने वाले बीजेपी सांसद तरुण विजय ने कहा कि हैरानी की बात है कि चीन, पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका और फि‍जी जैसे देशों ने भी अपने देश का कोड बदल कर नया कोड हासिल कर लिया. लेकिन भारत अभी तक ये करने में नाकाम रहा है.

यूपीए सरकार ने की थी नया कोड लेने की आधी-अधूरी कोश‍िश
सच्चाई ये है कि यूपीए सरकार के दौरान भारत की तरफ से इस बारे में आधी अधूरी कोशिश की गई थी. भारत ने BA (भारत) या IN (इंडिया) कोड हासिल करने की कोशिश की. लेकिन पता चला कि B कोड चीन और I कोड इटली पहले ही ले चुका है. इसके बाद तत्कालीन सिविल एविएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल ने ऐलान कर दिया कि मनमुताबिक कोड उपलब्ध नहीं होने के कारण भारत VT कोड ही जारी रखेगा.

अब सभी पार्टियों के सांसद मिलकर मांग कर रहे हैं कि गुलामी के प्रतीक इस को़ड का नामोंनिशान मिटाया जाए और कोई नया कोड जल्द से जल्द हासिल किया जाए.

Tuesday, May 3, 2016

गडदेवाडीतील पेशवेकालीन गणेशमंदिर - Gadadevadi Peshavekalin Ganesh Mandir

Gadadevadi Peshavekalin Ganesh Mandir
Gadadevadi Peshavekalin Ganesh Mandir
खरंच घराघरात दडलेला इतिहास नवीन पिढीला पोचायला, समजायला, उमजायला हवा.

सिंधुदुर्ग पर्यटन - Sindhudurg tourism's photo.

पेशवेकालीन गणेशमंदिर..पुरळ-हुर्शी, देवगड.

पेशवाईच्या काळात कोकणातून अनेक घराणी पुण्याच्या दिशेनं गेली व स्वकर्तृत्वानं दिगंत कीर्ती, संपत्ती व नावलौकिक मिळवून मोठी झाली. पण ही मंडळी कधीही आपल्या गावाला, कोकणातील घरकुलाला विसरली नाहीत. आपली ग्रामदैवतं, कुलदैवतं यांचाही विसर त्यांना पडला नाही. नंतरच्या काळात कोकणातील पडझड झालेल्या अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार झाले, वाडे-हुडे (छोटी घरं)बांधले गेले, वनराईची लागवड करण्यात आली. यांपैकीच एक म्हणजे हुर्शी येथील गडदेवाडीतील पेशवेकालीन गणेशमंदिर!

या मातीचा गंध सांगतो इतिहासाच्या खुणा
पानीपतावर इथुनी गेले होते वीर झुंजण्या।।

कोकणच्या मातीत जागोजागी इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या आढळतात. कोकणातील बाळाजी विश्वनाथ हे घाटावर छत्रपती शाहू महाराजांकडे गेले व स्वपराक्रमानं पेशवेपदावर आरूढ झाले. गणपती ही पेशव्यांची आराध्य देवता होती. पेशव्यांनी स्वत: अनेक गणपतींची देवस्थानं जीर्णोद्धारीत करून नावारूपाला आणली. अनेक ठिकाणी नव्यानं गणपतीची सुरेख मंदिरं बांधली. पेशव्यांच्या सरदारांनीही या कामात सहभाग घेऊन आपापल्या कुवतीनुसार गणपतीची मंदिरं बांधलेली आहेत. पूर्वीच्या ग्रामरचनेनुसार सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात असलेल्या पुरळ गावात हुर्शी ही वाडी होती. आता हुर्शी हे देवगडातील स्वतंत्र गाव आहे. हुर्शीतील एका उंच डोंगरावर गणेश मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराची बांधकामशैली ही शिवकालीन पद्धतीची आहे. या मंदिराच्या भिंती कुठे पाच फूट, तर कुठे तीन फूट रुंदीच्या घडीव चि-यांच्या आहेत. तर भक्कम भिंतींचा मुख्य गाभारा, त्यावर अखंड तोलून धरलेला व भिंती व्यतिरिक्त कुठेही आधार नसलेला चिरेबंदी घुमट आहे. असे भव्य, भक्कम घुमट बहुतेक कुठे आढळत नाही.

मंदिरातील घुमटांमध्ये पावसाळ्यात पाणी झिरपू नये, म्हणून बाहेरील बाजूने कौले बसविल्याप्रमाणे जांभा दगड तासून चपटे केलेले दगड बसविलेले आहेत. या चपटय़ा दगडांच्या सहाय्यानं घुमटाच्या बाहेर शिखराची देखणी रचना केलेली आहे. हे सर्व बांधकाम चुन्यात केलेले आहे. गंमत म्हणजे, आजही हे घुमट पावसाळ्यात गळत नाही. खरं म्हणजे घुमट म्हटले की, तो अनेकांना मुस्लीम वास्तुप्रकार वाटतो. परंतु घुमट हा शुद्ध वैदिक वास्तुशास्त्रीय प्रकार आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या शैलीतील बांधकामाला ‘कुंभज’ असे म्हटलेलं आहे. मातीचा कुंभ (घडा) उलटा ठेवला की, जो आकार तयार होतो त्यास ‘कुंभज’ असं म्हणतात. आपल्याकडील अनेक मंदिरांवर अशाप्रकारच्या कुंभज शैलीची रचना आढळते. विशेषत: शैव व शाक्त पंथीय मंदिरांची रचना तर याच पद्धतीची आढळते.

या गणेश मंदिरातील गाभारा व अंतराळाच्या पुढे सभामंडपाचं बांधकाम आहे. अखंड लांबीचे कुठेही जोड नसलेले चि-याचे खांब हे आणखी एक वैशिष्टय़ येथे पाहायला मिळतं. कोकणातील पद्धतीप्रमाणे सभामंडपाचं छत कौलारू आहे. गाभा-यातील मूर्ती एका भव्य काळ्या दगडातील आयताकृती शीळेवर बसवलेल्या आहेत.
शीळेच्या कडांना सुंदर कमळाच्या पाकळ्यांचं नक्षीकाम आहे. मध्यभागी गणपतीची मूर्ती व दोन्ही बाजूला त्याच उंचीच्या दोन चवरीधारी स्त्री मूर्ती आहेत. गावकरी मंडळी त्या रिद्धी-सिद्धी असल्याचं सांगतात. पण मूर्तीशास्त्राप्रमाणे या मूर्ती चवरीधारी सेविकांच्या असाव्यात असं वाटतं. सभामंडपासमोर तुळशी वृंदावन आहे. तिथे एक नंदी बसविलेला आहे. नंदीचा वरचा भाग त्याची शिंगं, पोवळी व त्याच्या पाठीचा भाग मशिननं कापल्याप्रमाणे झिजलेला होता. गाभा-यातील या तिन्ही मूर्ती देखील समोरून तासून काढल्याप्रमाणे झिजलेल्या होत्या. निरीक्षणाअंती लक्षात असं आलं की, या चारही मूर्ती एकाच प्रकारच्या दगडात कोरलेल्या असून, त्या दगडातील मूळच्या दोषामुळे त्यांचे पापुद्रे निघाले आहेत. त्यामुळेच मराठे व स्थानिक ग्रामस्थांनी या मूर्ती बदलण्याचं व मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं निश्चित केलं.

मंदिरात येणा-या यात्रेकरूंच्या निवा-यासाठी व सेवेक-यांना विसावण्यासाठी ओस-या, पडव्या बांधलेल्या आढळतात. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याभोवती तटबंदी बांधण्याची रचना केलेली होती. या तटबंदीचा सर्व पाया चिरेबंदी दगडात घातलेला आहे. तटबंदीच्या पायाचं पहिल्या रांगेचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील बांधकाम काही अडचणींमुळे अपुरं राहिलं असावं. कारण आतून व बाहेरून घडीव चिरे व दोन्ही चि-यांमध्ये घातलेला मातीचा भराव, अशा जुन्या पद्धतीच्या बांधकामाची सुरुवात केलेली आढळते. बहुधा हे बांधकाम पेशवाईच्या उत्तरार्धात सुरू झालं असावं व पुण्यातील पेशवाईच बुडाल्यामुळे परिस्थिती बदलल्यानंतर पुढे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे काम अर्धवट राहिलं असण्याची दाट शक्यता वाटते.

विश्वनाथ रामचंद्र मराठे हे आंग्रे यांच्याकडे चिटणीस पदावर होते. नंतर ते पेशव्यांकडे गेले. त्यांनीच हे मंदिर बांधलं असल्याचं सांगितलं जातं. या गणपती मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष श्रीराम मराठे यांच्या गावातील घराशेजारीच या सरदार मराठे यांचा वाडा होता. त्याचा चौथरा आजही शाबूत आहे.

गतकालीन वैभवशाली इतिहासाशी संबंधित अनेक पुरावे इथे विखुरलेले आढळतात. गावातील मानक-यांकडे जुने कुलवृत्तांत, पोथ्या, बखरी, मोडीतील जुनी कागदपत्रं माडीवर धूळ खात पडलेली आहेत. त्यावरील धूळ झटकली, तर इतिहासातील अनेक रंजक, रोमहर्षक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. या कालखंडातील जुन्या गोष्टी उजेडात आल्यास इतिहासाची नवी पानं लिहिता येतील. प्रत्येकानंच आपल्या गावचा इतिहासही उजेडात आणण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करण्याची गरज आहे..

छायाचित्र साभार : Minish Pujare



क्या है दुनिया की सबसे महंगी चीज?


ब्रिटेन के दक्षिण पश्चिम में बनने वाला नया आणविक पावर स्टेशन पृथ्वी की सबसे महंगी चीज़ साबित होने वाली है। कम से कम इसका दावा तो किया ही जा रहा है। समरसेट में बन रहे हिंकले प्वाइंट के बारे में पिछले महीने पर्यावरण के मुद्दे पर काम करने वाली संस्था ग्रीनपीस ने दावा किया है कि इसको बनाने में करीब 35 अरब डॉलर (करीब 2250 अरब रुपये) खर्च किए जा रहे हैं। हालांकि इस अनुमानितलागत में कर्ज लिए गए पैसे पर अदा होने वाले ब्याज कया है।इस आणविक केंद्र को बनाने वाले कांट्रैक्टर ईडीएफ़ को देखते हुए सिर्फ़ निर्माण पर होने वाले ख़र्च पर विचार किया जाए तो यह क़रीब 26 अरब डॉलर बैठता है। यह इतनी बड़ी रक़म है कि इससे आप दुबई स्थित दुनिया की सबसे ऊंची इमारत बुर्ज़ ख़लीफ़ा जैसी कई इमारतें बना सकते हैं। बुर्ज़ ख़लीफ़ा को तैयार करने की लागत क़रीब 1.5 अरब डॉलर थी। वहीं फ्रांस और स्विटज़रलैंड की सीमा पर अंतरिक्ष की रहस्यों को जानने के लिए तैयार हुए 17 मील लंबी लॉर्ज हाड्रन कोलाइडर को बनाने भी 5.8 अरब डॉलर का ख़र्च बैठा है।

दुनिया का सबसे महंगा पुल सैन फ्रांसिस्को में स्थित है, ऑकलैंड बे पुल को इस तरह तैयार किया गया है कि इसकी उम्र 1500 साल बताई जा रही है। इसे तैयार करने का ख़र्च 6.5 अरब डॉलर है। ऐसे में सवाल यही है कि हिंकले प्वाइंट इतना महंगा कैसे हो गया है। ग्रीनवीच यूनिवर्सिटी के एनर्जी पॉलिसी के एमिरेट्स प्रोफ़ेसर स्टीव थॉमस कहते हैं, "आणविक पावर प्लांट दुनिया के सबसे जटिल उपकरणों में है, इसके ख़तरों को कम करने के लिए हम इसका डिज़ाइन इस तरह से तैयार करते हैं कि इसका निर्माण ख़र्च बढ़ता ही जाता है।" अगर इस नए न्यूक्लियर पॉवर स्टेशन की तुलना 1995 में बने साइज़वेल बी न्यूक्लियर स्टेशन से करें तो भी यह बहुत महंगा है, साइज़वेल बी का निर्माण क़रीब 6 अरब डॉलर में हो गया था।इस शताब्दी में यूरोप में कोई नया न्यूक्लियर पॉवर स्टेशन नहीं बना है, चीन और भारत में बने भी हैं तो उनको बनाने में कितनी लागत आई, इसको लेकर विश्वसनीय आंकड़े उपलब्ध नहीं हैं।

ऐसे में हिंकले प्वाइंट के निर्माण में लग रही लागत की तुलना कुछ बेहद ख़ास इमारतों से भी होने लगी हैं। मिस्र की ग्रेट पिरामिड की तुलना को ही लीजिए। 4,500 साल पहले इसे बनाया गया था, 2012 में टर्नर कंस्ट्रक्शन कंपनी ने अनुमान लगाया था कि वह 1.1 अरब डॉलर से लेकर 1.3 अरब डॉलर के बीच में पिरामिड जैसी इमारत बना देगा।पिरामिड से बड़ी इमारत चीन की दीवार ही है। 5,500 मील लंबी इस दीवार का वज़न भी ज़्यादा है, इसकी एक मुश्किल ये भी है कि इसे एक चीज़ या इमारत नहीं माना जा सकता। आधुनिक समय में देखें तो हीथ्रो टर्मिनल को बनाने में 3.4 अरब डॉलर का ख़र्च आया है, जबकि लंदन रेलवे क्रासरेल को बनाने में 21.6 अरब डॉलर का।ज़ाहिर है हिंकले पावर स्टेशन को तैयार करने का ख़र्च बहुत ज़्यादा दिख रहा है, हालांकि इसकी तुलना सऊदी अरब के मक्का में स्थित मस्जिद हरम शरीफ़ के जीर्णोद्वार में होने वाले ख़र्च से किया जा सकता है। इसमें शाही परिवार 23 अरब डॉलर ख़र्च कर रहा है, हालांकि इस बजट में नई सड़कें और रेल लाइन भी बिछाई जाएंगी। ऐसे में इसे एक चीज़ नहीं माना जा सकता।

हिंकले की लागत की तुलना हांगकांग इंटरनेशनल एयरपोर्ट से भी हो रही है, एक कृत्रिम द्वीप पर बने इस एयरपोर्ट को बनाने में 1998 में 20 अरब डॉलर ख़र्च हुए थे, आज की तारीख़ में यह 29 अरब डॉलर के बराबर होगा। हालांकि हिंकले से भी महंगी इमारत दुनिया में मौजूद है, ऑस्ट्रेलिया में चेवरन द्वारा तैयार गोरगोन नेचुरल गैस प्लांट की लागत 54 अरब डॉलर के आसपास है। देश के उत्तरी पश्चिमी तट पर मौजूद गैस फ़ील्ड का उत्पादन मार्च में शुरू हो रहा है। वैसे अगर पृथ्वी पर सबसे महंगी चीज़ की बात होगी, तो इसका सही जवाब है इंटरनेशनल स्पेस स्टेशन, जिसकी लागत है क़रीब 110 अरब डॉलर। यानी हिंकले न्यूक्लियर पावर स्टेशन की तुलना में तीन गुना से भी ज़्यादा महंगा है इंटरनेशनल स्पेस स्टेशन।

Monday, May 2, 2016

Land Mafia in Thane

भूमाफियांना रान मोकळे


सरकारी जमीन बळकावणाऱ्या आणि असंख्य गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या भूमाफियांभोवती फास आवळणा‍ऱ्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची सरकारने तडकाफडकी बदली केल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील भूमाफियांना रान मोकळे करण्यास सरकारी यंत्रणांनी सुरुवात केली आहे. ​मिरा भाईंदर येथील सरकारी जमीन लाटून त्याठिकाणी आलिशान गृहसंकूल उभारण्याचा डाव जोशी यांनी उधळून लावला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या योजनेचे भूमिपूजन केल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले होते. मात्र, आता सर्व कायदेशीर प्रक्रियेची मोडतोड करून जोशी यांचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवत खासगी विकासक आणि त्याच्या पाठिशी असलेल्या राजकीय नेत्यांची तळी उचलून धरली आहे.

मिरारोड येथील एस. के. स्टोन नाक्याजवळच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणावरील १८ एकरांच्या भूखंडावर गृहसंकुलाची उभारणी करण्यास पालिकेने परवानगी दिली होती. त्यामोबदल्यात इथल्या सुविधा भूखंडावर पालिका मुख्यालयाची इमारत तो बांधकाम व्यावसायीक बांधून देणार होता. भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे हितसंबंध त्यात गुंतलेले असून खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाच्या उद‍्घाटनाला आले होते. परंतु, ही जमीन वादग्रस्त असल्याच्या तक्रारी राज्य सरकारच्याच वेब पोर्टलवर पडू लागल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी त्याबाबतच्या चौकशीचे आदेश स्थानिक तहसीलदारांना दिले होते. या कार्यालयाने केलेल्या तपासणीअंती ज्या जागेवर हा प्रकल्प उभा राहत आहे ती जागा सरकारी मालकीची असल्याची माहिती उघड झाली होती. त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या संभाव्य दबावाची चिंता न करता जोशी यांनी या कामाला स्थगिती देत त्याची सखोल चौकशी सुरू केली होती.


कायदेशीर प्रक्रिया धुडकावली

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देण्याची आणि त्यावर निर्णय घेण्याची कायदेशीर पद्धत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी, पुढे अतिरिक्त विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी अशा टप्प्याटप्प्याने हा प्रवास होतो. मात्र, ती सारी प्रक्रिया डावलून कोकण विभागीय आयुक्तांनी जोशी यांचे आदेश रद्द ठरविले आहेत. सामान्यांच्या सुनावण्या वर्षांनुवर्षे लांबवणाऱ्या या यंत्रणेने एवढा जलद निर्णय कसा घेतला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ऑर्डर बॅकडेटेड?

अश्विनी जोशी यांनी ३० एप्रिल रोजी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोडला. त्याच रात्री कोकण विभागीय आयुक्तांची ऑर्डर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यावर २६ एप्रिल अशी तारीख टाकण्यात आली आहे. जोशी यांच्या बदलीनंतर हे आदेश जारी केले असे वाटू नये म्हणून मागील तारीख टाकण्यात आल्याची चर्चा आहे. जर, २६ तारखेची ऑर्डर होती तर ती धाडण्यास चार दिवस विलंब का लावला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टैटू का शौक दे रहा है बीमारियों को दस्तक


जयपुर। शरीर पर शौकिया तौर पर टैटू बनवाने का शौक गंभीर बीमारियों को निमंत्रण दे रहा है। स्वास्थ्य विभाग की अनदेखी और टैटू प्रेमियों के लिए कोई गाइडलाइन नहीं होने के कारण इनसे पनपने वाली बीमारियों से दूसरे लोग संक्रमित हो रहे हैं। स्वास्थ्य विशेषज्ञों के अनुसार टैटू बनवाने वाले लोग कई तरह की एलर्जी और गंभीर बीमारियों से ग्रसित हो सकते हैं। इनके द्वारा डोनेट किया गया ब्लड किसी स्वस्थ व्यक्ति को बीमारी से ग्रसित कर सकता है।

गौरतलब है कि शरीर पर टैटू बनाने वाले शहर में गली -नुक्कड़ों पर बैठे दिख जाते है। ये अपने ब्लॉक्स, सुईयों और अन्य माध्यमों से हाथ, पीठ, पैर और बांहों पर टैटू बनाते हैं। महिलांए तो पेट और पीठ पर टैटू बनवाती हैं और इससे खून की नाडिय़ां प्रभावित हो सकती हैं। अब तो मशीन के जरिए भी टैटू बनाए जाते हैं । इसमें सुई का इस्तेमाल किया जाता है, जो एक बार इस्तेमाल करने से संक्रमित हो जाती है और दोबारा इस्तेमाल करने से सुई पर लगा संक्रमण दूसरे व्यक्ति के खून में पहुंचकर कई तरह की बीमारियों को जन्म देता है। स्वास्थ्य अधिकारियों का मानना है कि टैटू बनवाने में मेटल कलरों का इस्तेमाल किया जाता है और वह मेटल खून में पहुंच जाता है, इससे खून में विकार पैदा हो जाता है और इसे सामान्य होने में काफी समय लग जाता है।
विशेषज्ञों की माने तो टैटू से इन्फेक्शन फैलने का खतरा बहुत है। टैटू बनाने के लिए जिस तरह की सुई का इस्तेमाल होता है उससे इन्फेक्शन का खतरा रहता है, जो सूई काम में ली जाती है उसे अगर ठीक से स्ट्रेलाइज नहीं किया जाता है तो उससे ब्लड ट्रांसमिशन होने का खतरा है । जानकारों के अनुसार सरकार का प्रयास होना चाहिए कि वह लोगों को इस बारे में सतर्क करे। चिकित्सा विसेषज्ञों का मानना है कि टैटू कई बार तो तत्काल अपना असर दिखाना शुरू कर देते हैं और कई बार लंबे समय के बाद बीमारी सामने आती है।